🌺ठाणे जिल्हा 🌺
*१) लोकसंख्यावाढीचे दर = ३५.९४ %
.
*२) लोकसंख्येची घनता = ११५७ चौ. कि. मी.
.
*३) पुरुष - महिला प्रमाण = १००० : ८५८
.
*४) एकूण साक्षरता = ८६.१८ %
.
*५) पुरुष साक्षरता = ९०.९० %
.
*६) स्त्री साक्षरता = ८०.७८ %
१) बलसाड (गुजरात), दादरा आणि नगर हवेली, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, बृहनमुंबई, तर अरबी समुद्र आहे
.
*२) नद्या
बहुतांश नद्या सह्याद्रीत उगम पावून पश्चिमेकडे वाहत येतात व अरबी समुद्राला मिळतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणा-या नद्या = सूर्या, पिंजाल, वैतरणा, तानसा, भातसई, काळ, उल्हास.
.
*३) तालुके
तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडे, वाडे, पालघर, वसई, भिवंडी, ठाणे, कल्याण, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ व विक्रमगड असे एकूण १५ तालुके आहेत. अंबरनाथ व विक्रमगड हे तालुके २६ जून १९९९ रोजी अस्तित्वात आले.
.
*४) व्यवसाय
शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ह्या शेती व्यवसायातील भात हे प्रमुख पिक आहे. वसई परिसरात केळीचे उत्पादन तर घोलवड भागात चिकूचे उत्पादन होते.
.
*५) आदिम जाती - जमाती
अंतर्गत डोंगराळ भागात व सह्याद्रीच्या काही भागात वारली, ठाकूर, कातकरी, दुबळाव मल्हार कोळी हे आदिवासी राहतात. शेती, शिकार हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत.
.
*६) वाहतूक
मुंबई - आग्रा [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (३) ]
.
मुंबई - दिल्ली - अहमदाबाद [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (८) ]
.
ठाणे - पुणे - बेंगलोर - चेन्नई [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (४) ]
.
मुंबई - वडोदरा, मुंबई - कल्याण - नाशिक, दिवा - पनवेल - रोहा [ लोहमार्ग ]
.
*७) हवामान
उष्ण व दमट. दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ठाणे येथे सरासरी २४८ सेमी पाऊस पडतो
*************************************
*१) लोकसंख्यावाढीचे दर = ३५.९४ %
.
*२) लोकसंख्येची घनता = ११५७ चौ. कि. मी.
.
*३) पुरुष - महिला प्रमाण = १००० : ८५८
.
*४) एकूण साक्षरता = ८६.१८ %
.
*५) पुरुष साक्षरता = ९०.९० %
.
*६) स्त्री साक्षरता = ८०.७८ %
१) बलसाड (गुजरात), दादरा आणि नगर हवेली, नाशिक, अहमदनगर, पुणे, रायगड, बृहनमुंबई, तर अरबी समुद्र आहे
.
*२) नद्या
बहुतांश नद्या सह्याद्रीत उगम पावून पश्चिमेकडे वाहत येतात व अरबी समुद्राला मिळतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणा-या नद्या = सूर्या, पिंजाल, वैतरणा, तानसा, भातसई, काळ, उल्हास.
.
*३) तालुके
तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडे, वाडे, पालघर, वसई, भिवंडी, ठाणे, कल्याण, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ व विक्रमगड असे एकूण १५ तालुके आहेत. अंबरनाथ व विक्रमगड हे तालुके २६ जून १९९९ रोजी अस्तित्वात आले.
.
*४) व्यवसाय
शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ह्या शेती व्यवसायातील भात हे प्रमुख पिक आहे. वसई परिसरात केळीचे उत्पादन तर घोलवड भागात चिकूचे उत्पादन होते.
.
*५) आदिम जाती - जमाती
अंतर्गत डोंगराळ भागात व सह्याद्रीच्या काही भागात वारली, ठाकूर, कातकरी, दुबळाव मल्हार कोळी हे आदिवासी राहतात. शेती, शिकार हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत.
.
*६) वाहतूक
मुंबई - आग्रा [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (३) ]
.
मुंबई - दिल्ली - अहमदाबाद [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (८) ]
.
ठाणे - पुणे - बेंगलोर - चेन्नई [ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (४) ]
.
मुंबई - वडोदरा, मुंबई - कल्याण - नाशिक, दिवा - पनवेल - रोहा [ लोहमार्ग ]
.
*७) हवामान
उष्ण व दमट. दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. ठाणे येथे सरासरी २४८ सेमी पाऊस पडतो
*************************************
No comments:
Post a Comment